राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.
उद्दीष्टे
- आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
- योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान
योजना
मार्गदर्शक सूचना
अधिक माहिती साठी
- Pasaydan Digital Online Seva